अमरावतीत भाजपच्या बंदला हिंसक वळण, पोलिसांचा लाठीचार्ज

या घटनेनंतर अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जनतेला शांततेच आवाहन केलं आहे. कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी,” असं आवाहन अमरावतीच्या पालकमंत्री व महिला, बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केलं. (BJP’s bandh in Amravati turns violent, police baton charge)
अल्पवयीन मुलीवर 400 जणांकडून बलात्कार, पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश