NEWS रामायण, महाभारत नंतर दूरदर्शनचा खाजगी वाहिन्यांना आणखी एक झटका; टीव्हीवर दिसणार… By admin Last updated Aug 14, 2020 0 66 Share Related Posts वसंतराव गायकवाड यांचे दुःखद निधन May 26, 2022 आजी माजी आमदार याचेही अतिक्रमण काढले May 26, 2022 सेक्स वर्करला दिलासा: सर्वोच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय;… May 26, 2022 Prev Next 1 of 2,047 भारतामध्ये सध्या २१ दिवसांचे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन सरकारने केले आहे. पण यावेळी क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी घोषणा भारत सरकार आणि बीसीसीआयने केली. कोरोना विषाणूमुळे भारतातील काही स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत, तर यंदाची आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलली आहे. सध्या कोणत्याही देशात कोणतीही क्रीडा स्पर्धा सुरु नाही. भारतामध्ये क्रिकेट सर्वाधिक खेळले जाते,असे म्हटले जाते. पण सध्या भारतामध्येही क्रिकेट सुरु नाही. यामुळे क्रिकेट चाहते निराश आहेत. पण भारतातील क्रिकेट चाहत्यांनी निराश होऊ नये, यासाठी आता सरकारने एक निर्णय घेतल्याचे दिसते. भारतातील चाहत्यांना लाईव्ह क्रिकेट पाहायला आवडते, पण त्यांना क्रिकेटच्या आठवणींमध्येही रमायला आवडते. हीच गोष्ट भारत सरकारने जाणली. त्यामुळे आता डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर भारत सरकार आणि बीसीसीआय यांनी एकत्रित येऊन काही जुने सामने दाखवायचे ठरवले. हे सामने २००० या वर्षांच्या आसपासचे असतील, असेही म्हटले जाते. Like this:Like Loading... Related 0 66 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmailLinkedinTelegram