बातम्या क्रिकेट : कोरोनामुळे ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा होणार रद्द By admin Last updated Aug 14, 2020 0 80 Share Related Posts स्त्री जन्माचे स्वागत परिवाराने काढली मुलीची रथातून मिरवणूक May 29, 2023 पतीने केला पत्नीचा खून May 29, 2023 नेवाशात भेसळयुक्त दुधाची सर्रास विक्री? May 25, 2023 Prev Next 1 of 2,489 कोरोना’मुळे आता भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा आता धोक्यात आला आहे. हा दौरा सप्टेंबरमध्ये सुरु होणार होता. पण ऑस्ट्रेलियाने आता सहा महिने आपल्या सीमा बंद करायचे ठरवले आहे. त्यामुळे भारताचा हा दौरा आता रद्द होणार असल्याचे सांगितले जात आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी चांगला सराव व्हावा, यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याचे ठरवले होते. आतापर्यंत कोरोना’मुळे बीसीसीआयला बरेच दौरे रद्द करावे लागले आहेत. मागील महिन्यात भारतामध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ आला होता. दोन्ही देशांमध्ये तीन एकदिवसांच्या सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यानंतर ‘कोरोना’मुळे ही मालिकाच बीसीसीआयला रद्द करावी लागली होती. Like this:Like Loading... Related 0 80 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmailLinkedinTelegram